प्रत्येक गामपंचायती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आदेश

Cityline Media
0


मुंबई (सिटीलाईन मिडिया नेटवर्क)  
नुकताच महाराष्ट्र शासनाचा जी.आर.(आदेश)
आला आहे. की प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे.
ज्या ग्राम पंचायतीमध्ये भिम जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करून,तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही ? याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने पत्रकाराने शिक्षकांने तलाठी यांनी मोबाईल वरती शूटिंग घेवून http//bhartimaharashtra. gov.in या वेबसाईट वरती गावाचे नाव, तालुका, जिल्हा, सरपंचाचे नाव, ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित संरपच ग्राम सेवक यांच्यावर कडक. कायदेशीर कारवाई केली जाईल. ही माहिती लवकर गावागावांत पोहचली पाहिजे असे महाराष्ट्र शासनाकडून कळविण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!