संपूर्ण जगासह भारतात येऊ घातलेले एआयचे वादळ छोट्या छोट्या उद्योगांना उध्वस्त करणारे ठरणार आहे.तर सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ येऊ घातली आहे.जगातील श्रीमंत भांडवलदारांसाठी आणि वर्चस्ववाद्यांच्या फायद्याची आणि श्रमिक,कष्टकरी,मेहनतीने काम करणाऱ्या तरुण, होतकरू,प्रामाणिक सुक्ष्म उद्योग व्यवसायिकांना नोकर,चाकर वर्गांना धोक्याची घंटा असून हा वर्चस्ववाद्यांच्या न्यु वर्ल्ड ऑर्डरचा एक भाग आहे असा एक मतप्रवाह निर्माण झाला असून.या कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे जगात अनेक सामाजिक प्रश्नांची निर्मिती होणार आहे लोकांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा हा वर्चस्ववाद्यांचा कावा आहे. सर्वसामान्य लोकांनी हा वेळीच ओळखला पाहिजे.जगाची अर्थव्यवस्था ताब्यात घेण्याचा हा एक फंडा आहे.
आर्टीफीशीयल इंटलिजन्स म्हणजे काय ?
२०११ चा भूतकाळ
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना,शेवटच्या सेमिस्टरला शंभर मार्काचा विदाऊट प्रँक्टीकलचा थेअरी विषय होता संपूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये फक्त पंचवीस जणांनी हा पर्याय विषय घेतला होता.विषय सुरुवातीला खूप कठीण वाटत होता पण ज्यावेळी त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली त्यावेळी भरपूर चिकित्सा आणि जिज्ञासा निर्माण झाली अजून माहिती आणि अभ्यास करून घ्यायचा पण वेळ इतका नव्हता आता इथंही नाही
-आर्टीफीशियल इंटलिजन्स म्हणजे तुम्हाला हवं असणारं Output त्वरीत शोधून,हवं तसं,एकदम अचूक पण तुम्हाला वेळेच्या आत मध्ये दिलं जाणार
यासाठी कालावधी ही खूप कमी लागणार Human Efforts ही कमी लागणार याठिकाणी फक्त तुमच्या मर्जीनुसार सर्व चालणार तुम्हाला कष्ट घ्यायची काही गरज नाही ते तुम्हाला तुमच्या ठिकाणी हवं तसं तुम्हाला तिथे शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणार यामध्ये मानवी मेंदू पेक्षा जलदगतीने कामे होणार एखाद्या गोष्टीला हवं तसं बनवायचं असेल तर तुम्हाला जे हवं ते Input द्या ,ते Process करणार आणि Output देणार
आर्टीफिशीयल इंटलिजन्स म्हणजे या सर्वांचा ग्रुप आहे
★गुगल सर्च इंजिन अल्गोरिदम आणि डाटा
★ChatGPT,जगातील सर्व भाषा ट्रान्सलेटर【language translator】
★युट्यूब आणि इतर विडीओ प्रोवाईडर
★अटोमँटीक कार इंजिन लोजीक
★लॉजीकल बुद्धीबळ 【chess आणि गो【Go】आणि इतर प्रोग्रामिंग गेम्स
★जगातील सर्व डाटा सेंटर्स
★रोबोटिक्स मशिन प्रोग्रामिंग
★ATM प्रोग्रामिंग
★जेव्हढे ही Software Application प्रोग्रामिंग
★Self Drive Car लॉजीक ...
★Satellite,GPS,Map communication
★Alexa and Siri Understanding human speech प्रत्येक मानवाचं बोलणं समजून घेणे
★Automated Decision making स्वतः चे निर्णय स्वतः घेऊन काम करणारी प्रणाली याचं असे जे प्रगत असलेले माहिती तंत्रज्ञानच्या संबंधित असलेले तंत्रज्ञान विकसित करून सर्वांचे मिळुन आर्टीफीशीयल इंटलीजन्स 【AIहे बनविले गेले आहे.
★ मग ते नायजेरियन निग्रो यांना नपुंसक बनविणे यांच्या संबंधित असो..
★लसीकरण आणि कोरोनाच्या संबंधित असो..
★सॉफ्टवेअर वायरस आणि अँटीवायरस यांच्या संबंधित असो इतके वाचले आहे..
बील गेट्स नेहमी जगाला भ्रमीत करणारे आणि षडयंत्रात सहभागी असलेली भाषा,वाक्ये बोलत असतात काही षडयंत्र,कटकारस्थानाचा नेहमी वास येत असतो.त्यांनी सांगितले होते की कोरोना सारखी महामारी येईल आणि सर्वांना लसीकरणाला समोर जावं लागेल लसीकरणामुळे भरपूर लोकांचा म्रुत्यु झाला आहे आणि भारतात ही भरपूर प्रमाणात म्रुत्यु झाला आहे हा रिपोर्ट नुकताच वाचायला मिळाला आहे.
कोरोना हे जगभरातील मोठ मोठ्या हस्तींचे षडयंत्र आहे हे सत्य आता बाहेर पडले आहे
कोरोना,लसीकरण,कृत्रिम पाऊस,आर्टीफिशीयल इंटलिजन्स,क्रीप्टोकरन्सी,हातात इलेक्ट्रॉनिक चिप्स,
Send artificial mRNA in human body
अशा पद्धतीच्या जबरदस्तीच्या षडयंत्राला आपल्याला समोर जायचे आहे. खूप मोठ मोठ्या व्यक्ती आणि उद्योगपती यामध्ये सामील झाले आहेत त्यांना हे जग त्यांच्या पद्धतीने सजवाचे आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भारतातील राजकारण्यांच्या षडयंत्रासोबत जगातिक षडयंत्राला देखील सामोरं जायचे आहे.
आर्टीफीशियल इंटलिजन्स मुळेः
√नोकरी संपेल
√चांगले चांगले पगार घेणाऱ्या नोकरदारांना कंपनीतून काढले जाईल त्यांच्या जागी आर्टीफीशीयल तंत्रज्ञान बसवले जाईल.
√कंपनीला मानवी संख्याबळ लागणार नाही सर्व काही AI च्या माध्यमातून होईल.
√नोकर वर्ग नोकरी सोडून बेरोजगार बनेल,
√महागाई वाढेल
√बेरोजगारी वाढेल
√भांडणे वाढतील
√चोरी वाढतील
√लोक फसवणूक करतील
√युद्धात हे तंत्रज्ञान वापरून भरपूर मोठ्या प्रमाणात शत्रू देशाची हानी करण्यात येईल
√जगात हाहाकार होईल
√नोकर वर्ग काम धंदा नाही म्हणून आत्महत्येकडे वळेल .
√गरीबी बेरोजगारी वाढेल.
√भांडवलदारांसाठी पैसाच पैसा
√AI चा वापर करून जे खरं नाही ते खरं दाखविले जाईल
√आरोपीची सुटका केली जाईल
√पुरावे नष्ट केले जातील
√प्रत्येक क्षेत्रात फक्त AI चं असेल तुमची गरज लागणार नाही मग तुमची बत्तीच गुल करण्यात येईल.तुम्हाला न सांगता उद्यापासून कामावर येऊ नका असं सांगितले जाईल .
★सध्या आयबीएम 【IBM】 मध्ये मानवांच्या ऐवजी AI आणले आहे,तिथे नोकरी असलेल्या लोकांना कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे आणि AI आणले आहे ..
(सर्व ठिकाणं Autonomous होतील)अत्यंत महत्त्वाचे
जगभरातील विद्वानांनी याबाबतीत काय म्हटलं आहे याबाबतीत जाणून घेऊया
★ओपन AI चे चिफ सँम आल्टमन【sam Altman】 म्हणतात की Election मध्ये निकाल बदलण्यासाठी याचा गैर वापर केला जाईल त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल देशात अनैतिक,अराजकता,अज्ञान वाढेल.पराभूत व्यक्ती विजेता दाखविण्यात येईल ,मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाईल यामुळे देशातील कायदा ,सुव्यवस्था आणि समता यांचा बळी दिला जाईल भारतील सर्व राज्यात निवडणूकांचे जे अनपेक्षित निकाल लागले तो सुद्धा एक मशीनचा चमत्कार असल्याची नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा आहे,त्यामुळे सर्वत्र संदिग्ध आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
★मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चीफ Michael Schwarz म्हणतात की अतिरेकी आणि वाईट लोकांकडून याचा चुकीचा वापर केला जाईल गोंधळ घातला जाईल,संभ्रम निर्माण केले जातील ,जे खरं नाही ते खरं दाखवले जाईल जे खोटं आहे ते खरं दाखवले जाईल गुन्हेगारी वाढेल
★अरबपती वॉरेन बफेट 【warren buffet】 म्हणतात AI आपल्यासाठी सगळं करून देत असला तरीही तो एक Atom Bomb आहे आणि त्यांना याबद्दल काळजी वाटत आहे .
★Top tech leader Elon Musk म्हणतात आपण एक अमानवीय मेंदू घेऊन येत आहोत जो आपल्या पेक्षाही स्मार्ट आहे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकतो नाशाला कारण ठरू शकतो.
★जगभरातील विद्वानांनी हेच मत नोंदवले आहे.आर्टीफिशियल इंटलिजन्स (एआय) पुढे जाऊन एखाद्या महामारी किंवा अणुशक्ती वापरून केलेल्या युद्धासारखं हाहाकार माजवेल आणि जगाला संकटात आणेल.
जगातील षडयंत्राला सर्वांना सामोरं जावंच लागेल.
सत्यशोधक महेश शिंदे
Mo-7057801271
लेखकाचे मत हे संशोधनात्मक आहे,कोणाची दिशाभूल करणारे नसून जागतिक वर्चस्ववादी कसे मानवतेचा विचार न करता पैश्यासाठी,स्वतःच्या मनमर्जी साठी अमानवीय,निच ,रानटी आणि कपटी,कारस्थानी होतात याबद्दल चिकित्सक पद्धतीने मांडले असून लेखक स्वतःमाहिती तंत्रज्ञान आय टी अभियंता आहे.