कोलकाता (सिटीलाईन न्यूज नेटवर्क) कालरात्री कोलकात्यातील फलण्डी मासेमारी क्षेत्रातील एका हटिलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आली असून २२ जणांना वाचवण्यात आले. अजूनही काही लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे.
पौलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी सांगितले की,काल रात्री ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. माहिती मिळताथ अधिशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत आणि बयाय कार्य सुरू केले. आतापर्यंत १देबत आले आहेत. अपायक एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हॉटेलच्या चौथ्या कस्त्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये मॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पटनारय नारी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, अनेक लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी छतावरुन आणि आडक्यांमधून उड्या मारल्या.