श्रीरामपूर दिपक कदम भारतात जाती निहाय जनगणना ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीरामपूर शहरात स्वागत केले.प्रसंगी अभियान राबवुन शहरात अतिषबाजी,ढोलताशा वाजवत व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री नामदार.राधाकृष्ण विखे पा.व जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरामपूर महात्मा गांधी चौकात येथे काल झालेल्या भारतीय जाती निहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाच्या श्रीरामपूर शहर भाजपच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले प्रसंगी अतिशबाजी,ढोलताशा वाजवत व पेढे भरून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,भाजपा नेते संजय फंड,गणेश राठी, सतीश सौदागर,आशिष धनवटे, विशाल अंभोरे, संजय गांगड,व्यापारी असोशिशन अध्यक्ष गौतम उपाध्ये, मारुती बिंगले,महिला शहराध्यक्षा सौ.पुष्पालता हरदास, सौ पूजा चव्हाण,सौ.जयश्री थोरात, कविता दुबे, सौ.सिमरन भागवणी,सौ अक्षदा आछडा,विजय आखाडे, बाळासाहेब हरदास,योगेश ओझा,सहानी काका,रुपेश हरकल, मनोज भिसे,असिफ पोपटीया,निलेश बोरावके, राहुल सराफ, प्रशांत देशमुख,प्रवीण कोठावळे,साजित शेख,तेजस उंडे, सुबोत शवतेकर,प्रतीक वैद्य,सुरेश बडजाते,रुद्रप्रताप कुलकर्णी,विजय देवकाते,महेश सूळ, किरण करणावट,अतिष देसर्ड, आदी भाजप पधादिकारी उपस्थित होते.