वर्गीकरण म्हणजे आरक्षण संपविण्याचे खऱ्या शासकाची षडयंत्र

Cityline Media
0
महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जाती १३.५% आहे
व आरक्षण सुद्धा १३% आहे
 ★ अनुसूचित जातीतील जातीचे प्रतिशत खालील प्रमाणे आहे
महार,बौद्ध  ---         ५७.५%
मातंग , मांग --          २०.३%
चमार व पोटजाती --  १७.२%
व इतर जाती       ----   ५ %

आता वर्गीकरण झाल्यास १३ % मध्ये या जातींना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळेल
महार , बौद्ध    --- ७%
मातंग            --- ३%
चमार            ---  २%
पोटजाती
भंगी, इतर जाती -  १%

★ आता पर्यंत १३ % मध्ये चांभार ,मातंग , महार स्पर्धा करीत होते , जर चमार मातंग हुशार उमेदवार असतील तर त्याना महार पेक्षा जास्त जागा मिळत होत्या

आता महारांना ७ % मध्ये
मातंग ला   ३% मध्ये
चमार ला  २ % मध्ये
 स्पर्धा करावी लागेल

■ समजा  ५० जागा  अनुसूचित जातीसाठी राखीव असतील तर 
महार ला  ३ जागा  मिळतील
मातंग ला  १ जागा मिळेल
चमार ला   १ जागा मिळेल

■ समजा २० जागा असतील तर 
महार ला  १ जागा मिळेल
मातंग   -   ० जागा
चमार    -  ० जागा 
*म्हणजे चमार मातंग ला आरक्षण नाही
★ प्रशासन अश्याच जागांची भरती करेल जेणेकरून  अनुसूचित जातीला आरक्षण मिळणार नाही

आता सांगा वर्गीकरणात मातंग , चमार चा फायदा झाला की नुकसान ?

आता पर्यंत १३ % मध्ये चमार मातंग ला स्थान मिळत होते ।
वर्गीकरणामुळे महार समाजाचे जास्त नुकसान होणार नाही ,
*चमार ,मातंग चेच जास्त नुकसान होईल।
★ तसेच राजकीय आरक्षणात* सुद्धा चमार , मातंग चेच जास्त नुकसान होईल।
आता सध्या महाराष्ट्र विधानसभा मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांमध्ये चमार समाजाचे च जास्त आमदार आहेत, महारांची लोकसंख्या जास्त असली तरी आमदार फार कमी आहे ।
★ आता सांगा महाशय वर्गीकरण मुळे चमार, मातंग समाजाचे नुकसान होईल की फायदा

महाशय वर्गीकरण म्हणजे आरक्षण खतम करण्याचे मनुवाद्यांचे षडयंत्र आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!