महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जाती १३.५% आहे
व आरक्षण सुद्धा १३% आहे
महार,बौद्ध --- ५७.५%
मातंग , मांग -- २०.३%
चमार व पोटजाती -- १७.२%
व इतर जाती ---- ५ %
आता वर्गीकरण झाल्यास १३ % मध्ये या जातींना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळेल
महार , बौद्ध --- ७%
मातंग --- ३%
चमार --- २%
पोटजाती
भंगी, इतर जाती - १%
★ आता पर्यंत १३ % मध्ये चांभार ,मातंग , महार स्पर्धा करीत होते , जर चमार मातंग हुशार उमेदवार असतील तर त्याना महार पेक्षा जास्त जागा मिळत होत्या
आता महारांना ७ % मध्ये
मातंग ला ३% मध्ये
चमार ला २ % मध्ये
स्पर्धा करावी लागेल
■ समजा ५० जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतील तर
महार ला ३ जागा मिळतील
मातंग ला १ जागा मिळेल
चमार ला १ जागा मिळेल
■ समजा २० जागा असतील तर
महार ला १ जागा मिळेल
मातंग - ० जागा
चमार - ० जागा
*म्हणजे चमार मातंग ला आरक्षण नाही
★ प्रशासन अश्याच जागांची भरती करेल जेणेकरून अनुसूचित जातीला आरक्षण मिळणार नाही
आता सांगा वर्गीकरणात मातंग , चमार चा फायदा झाला की नुकसान ?
आता पर्यंत १३ % मध्ये चमार मातंग ला स्थान मिळत होते ।
वर्गीकरणामुळे महार समाजाचे जास्त नुकसान होणार नाही ,
*चमार ,मातंग चेच जास्त नुकसान होईल।
★ तसेच राजकीय आरक्षणात* सुद्धा चमार , मातंग चेच जास्त नुकसान होईल।
आता सध्या महाराष्ट्र विधानसभा मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांमध्ये चमार समाजाचे च जास्त आमदार आहेत, महारांची लोकसंख्या जास्त असली तरी आमदार फार कमी आहे ।
★ आता सांगा महाशय वर्गीकरण मुळे चमार, मातंग समाजाचे नुकसान होईल की फायदा
महाशय वर्गीकरण म्हणजे आरक्षण खतम करण्याचे मनुवाद्यांचे षडयंत्र आहे