नाशिक दिनकर गायकवाड- जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात केल्यावर बुधवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे. बदल्यांना स्थगिती मिळणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पती-पत्नी एकत्रीकरण दिव्यांगाचे निकष नियम मुंडाळून ठेवून शासनाने नाने बढ़ाया केल्या. विशेषतः ग्रामपंचायत अधिकारी आगि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. याविरोधात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने जिल्हा परिषदेला औद्योगिक व्यायालयात खेचले आहे. याप्रकरणी एक सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी दि. २८. मे रोजी होणार आहे.