भारतीय जैन संघटनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड- भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुर्तीना हैक्षणिक वर्ष २०२१-२०२६ मध्ये प्रवेश देऊन १२ वी पर्यंतचे शिक्षण वाघोली पुणे येथे पूर्णतः मोफत दिले जाणार आहे, तसेच भोजन, नियास, वैद्यकीय व आदी सुविधा पूर्ण होण्यापर्यंत मोफत उपक्रम करण्यात येतील.
यासाठी इयता ५ वी व ६ वी मध्ये १०० मुलामुलींना प्रवेश देण्यात येणार असून, दि. जून २०२५ पर्यंत अर्ज वावोली सैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे-नगर रोड, बकुनी फाटा, पुणे येथे सादर करण्यात यावे यासाठी आवश्यक कागदपत्र व पालकांचे संमतीपत्र अनिवार्य असून, इतर माहितीसाठी बीजेएरा प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके ९४२३०७४२३४ वसतिगृह ९९७०००१०११, प्रमुख अधीक्षक, रामदास औटे९४२० ७८६ २१२, आणि सविता गुलाम

- १८६०१०५३२६ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

बीजेएराचे संस्थापक सोतीलाल मुथा हे गेल्या ४० वर्षापासून अशा प्रकारचे सामाजिक कार्य करीत आहेत. लातूर भूकंपातून १२०० मुलांना पुणे येथे आणून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वा कार्याची सुरुवात केली होती. सन १९९७ पासून मेळघाट शिक्षणापरिपूर्णनेएसपी पुणे येथे शिक्षणात आणून त्यांना शिक्षणाबरोबरच सक्षम नागरिक बनविण्यामध्ये बीजेएसने यह मिळविले आहे. आर्यंत ३०००

पेक्षा अधिक विद्याध्यादि शैक्षणिक पुनर्वसन बीजेएसने केले असून, एजंट बनवाबनेपाला यश प्राप्त झाले आहे. आज आत्महत्याग्रस्त शेतकयांच्या त्यमुलींना ही सुविधा प्राप्त करून नंदकिशोर साखला, बॅनेजिंग डायरेक्ट कोमल जैन यांच्यासह टीम पर आहे संबंधितांनी या सुविधा नाथ व्यावा, असे आवाहन बीजेएला राज्या धान शहा व राज्य महामंत्री प्रवीण पास यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!